आयुर्वेदिक औषधाचे दुष्परिणाम नसतात. हा चुकीचा समज आहे,
सध्या कोरोना वर मात करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी सगळेच आयुर्वेदाकडे वळले आहेत, पण या काढ्यातील घटकाच्या अति वापराने आता दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. तरी काढा किती व कधी याचा विचार करूनच घेईला हवा.
काढ्यातील घटकातील अति सेवनाने होणारे परिणाम
लवंग :- अधिक रक्तस्त्राव, रक्तातील साखर पातळी कमी करते. अधिक खाण्याद्वारे, विषारी घटक शरीरात गोळा होतात, एलर्जी होऊ लागते.
काळीमिरी :- पोटात जळजळ, पोटात दुखणे,गर्भावस्थेत शिशुला नुकसान, त्वचेवर खाज व सूज येणे, डोळ्यामध्ये जळजळ, आतड्याचे नुकसान होते,
दालचिनी :- अति वापराने लिव्हर नुकसान पोहचते, एलर्जी होऊ शकते.
विलायची :- रिएक्शन,गालब्लैडर स्टोन,छाती आणि घशात ताण व वेदना, श्वस घेण्यास त्रास, फुफ्फुसातील दाह.
अद्रक :- पोटाचे विकार, सतत ढेकर येणे, ओठ आणि जिभेवर सूज येणे, उल्टी, सारख सोचास येणे व झोप न लागणे.
हळद :- रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो, किडनी स्टोन्सचा धोकाही उद्भवू शकतो,क्वचित पित्त, पोटदुखी.
व्हिटॅमिन C :- जीवनसत्वाचं प्रमाण जास्त झाल्यास किडनी स्टोन, पोटात जळजळ, जुलाब, पोटाच्या तक्रारी निर्माण होतात.
https://chat.whatsapp.com/DvCR4yRlwMQIH95p0BTb1F
अशी सर्व आरोग्य संदर्भात माहिती मिळवण्यासाठी वरील लिंक वरून ग्रुप जॉईन करा.🙏🏽🙏🏽🙏🏽
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें